![]() |
| (अभिनेते राहुल सोलापूरकर, आ. सुधीर गाडगीळ व आ. गुरुजी यांच्या हस्ते श्लोक मालिकेचे अनावरण) |
-
This is default featured slide 1 title
Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.
-
This is default featured slide 2 title
Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.
-
This is default featured slide 3 title
Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.
-
This is default featured slide 4 title
Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.
-
This is default featured slide 5 title
Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.
तरुणांच्या दिवसाची सुरूवात राष्ट्रचिंतनाने व्हावी म्हणून....
हिंदूंना मनुस्मृती जितकी प्रिय नाही तितकी प्रिय ती मनुस्मृती जाळणार्यांना आहे....
प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण हे भारतीय संस्कृतीचे प्राण आहेत. प्रभू रामचंद्र यांचे शौर्य आणि भगवान श्रीकृष्ण यांचे गीतेतील तत्वज्ञान भारतीय संस्कृतीचा गाभा आहे. त्यांच्या कर्तृत्वाचे पोवाडे गाण्यासाठी आपण रामायण आणि गीतेचे पारायणे करतो. कृष्णजन्माष्टमी आणि राम नवमी साजरी करतो. रामाने रावणाचा वध केला म्हणून आपण दसर्याला रावणाच्या पुतळ्याचे दहन करतो. यामागे श्रीरामांच्या शौर्याचे स्मरण करणे हा हेतू आहे. रावणाचा पुतळा दहन करणे हा मूळ हेतू नसून जसे रामाने रावणाला मारले तसे भारताकडे वाकड्या नजरेने पाहणार्या प्रत्येक शत्रूची भारतीय रक्षणा प्रणाली आणि न्याय प्रणाली हिच अवस्था करेल, हा संदेश त्यातून दिला जातो. रावणाचे दहन करताना सुद्धा त्याच्याविषयीचा द्वेषभाव लोकांच्या मनात नसतो. तो आनंद सोहळा म्हणूनच लोक साजरा करतात. रावण मेला त्याक्षणी त्याचे आणि आपले शत्रूत्व संपले अशी श्रीरामाची धरणा होती. इंग्रज देशातून निघून गेल्यास इंग्रज आपले शत्रू राहणार नाही, अशी भावना सावरकरांची होती. प्रवचनकार तर असे सांगतात की रावणाचा पुतळा दहन करताना आपल्या मनातील रावणाचे म्हणजेच दुष्ट विचारांचे दहन करतोय असा दिव्य हेतू मनात ठेवावा. आपल्या पूर्वजांचा इतिहास प्रेरणा घेण्यासाठी जीवंत ठेवला जातो. आपल्या पूर्वजांच्या शत्रूंचा द्वेष करण्यासाठी नव्हे. इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले, अनन्वित छळ केला म्हणून आपण आता त्यांच्या नावाने बोटे मोडत बसत नाही.
कारण त्यांच्या रक्तामध्ये ती धमक नाही....
गडकोट मोहिमेसाठी राज्यभरात उत्साह.....
![]() |
भगवान श्री शिवछत्रपतींच्या आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या
प्रेरणेने या धारतीर्थ गडकोट मोहिमेचा प्रारंभ माघ शु. नवमी दिनांक २६ जानेवारी २०१८ रोजी दुपारी १ वाजता यंदाच्या मोहिमेला
प्रारंभ होणार आहे. पुढे चार दिवस घर दार
गोत्र कुळ प्रपंच जात पात प्रांत विसरून सारे धारकरी एकत्र होऊन हिंदवी स्वराज्याच्या
शिवाजी मार्ग आणि संभाजी मार्ग चालण्यासाठी सज्ज झाले. भारतमातेचा संसार दुरुस्त करण्यासाठी
आणि या राष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी काम करणारे तरूण मंडळी चार दिवस आपल्याला
लागणारे अन्न पाणी अंथरून पांघरून सह्याद्रीच्या कुशीत प्रवास करणार आहे. सह्याद्रीच्या प्रवासाबरोबरच दरवर्षी प्रमाणे
यंदाही मोहिमेत व्याख्यान होणार आहेत. ऐतिहासिक स्थळाबरोबरच ऐतिहासिक घटनांचे हि
मार्गदर्शन असणार आहे. याचीच ओढ लागलेले लाखो धारकरी वर्ष भर चातकाप्रमाणे
मोहिमेची वाट पाहतात. त्यात भर म्हणून यंदाच्या मोहिमेत महाराष्ट्राबरोबर इतर हि अनेक
राज्यातून धारकरी मोहिमेकरिता येणार आहेत. यंदाच्या मोहिमेचा आकडा हा संपूर्ण
देशाच लक्ष वेधून घेणारा ठरणार आहे. यंदा मोहिमेत प्रसार माध्यमांची रेलचेल हि
पाहयला मिळेल. या मोहिमेतून संपूर्ण देशाला विलक्षण शिस्तीच दर्शन घडणार आहे. या
गडकोटांनाच आपली दुर्गपंढरी मानून आ. गुरुवर्य संभाजीराव विनायकराव भिडे गुरुजींना
विठ्ठलरूप मानून भगव्या ध्वजाचे वारकरी म्हणजेच शिवछत्रपतींचे धारकरी या विलक्षण
चेतना देणाऱ्या शक्ती देणाऱ्या सामर्थ्य देणाऱ्या धारतीर्थ यात्रेत सहभागी होणार
आहेत. ![]() |
| मोहिमेत सभागी होणारे छोटे धारकरी |
यंदाच्या धारतीर्थ गडकोट मोहिमेचा समारोप श्री रायरेश्वर येथे होणार आहे...
मग तुम्ही केली का मोहिमेच्या प्रस्थानासाठी तयारी....
"लेखण्या मोडायच्या आणि बंदुका हातात घ्या" म्हणजे नेमकं काय ?
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची भूमिका स्पष्ट
![]() |
| ( डावीकडून भरतदादा माळी, अधिवक्ता चेतनराव बारस्कर, बळवंतराव दळवी ) |
![]() | |
| (पत्रकार परिषद, मुंबई) |




















